आज अनेक जण समाजाचा वापर हा स्वतःच्या स्वार्था साठी करताना दिसत आहे. पण स्वतःचे अखंड आयुष्य ज्या व्यक्तीने समाजासाठी खर्ची घातले असे आमचे मार्गदर्शक शालिवाहन (तात्या) कोळेकर यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार सन्मान करण्यात आला तात्यानी उभ्या आयुष्यत फक्त माणस कमवली समाजासाठी सर्वस्व अर्पण केले.आज आपल्याला जो पुरस्कार मिळत आहे तो खऱ्या सच्चा समाजसेवकाला मिळत असल्याची भावना सर्वांची होत आहे. अभिनंदन तात्या आपल्या पुढील कार्यास आमच्या खूप खूप शुभेच्छा..
तात्या तुम्ही पंढरपूर धनगर समाजाचे खऱ्या अर्थाने समाजभूषण आहात.
0 Comments